आयुष्य हे खुप सुंदर आहे
ते मी
जगत आहे,
ते
जगत असताना माझ्याभोवती खुप सारे लोक जमा आहेत,
विचार
येता मनात माझ्या नातेसबंधातले.
कसे
ते सांभाळु?
विचार
येतो कधी सर्वकाही बोलून टाकु,
नंतर
वाटे असे की काहीच बोलू नको,
बोलता
किंवा न बोलता मन अगदी दाटुन येते,
समजत
नाही मनाला काय करू कसे करू?
तरीही
सोडले नाही मी जगने कारण जगने महत्वाचे
कारण
हे जीवन सुंदर आहे.
No comments:
Post a Comment